“ Strive, evolve and lead”- Shri. Satyanarayan Nuwal From Campus to Career - RCOEM Celebrates 5th Graduation Ceremony
“Excel, embrace values and shape the nation’s future” said Shri. Satyanarayan Nuwal, Padma Shri Awardee and Chairman, Board of Management, RCOEM. He was addressing at the 5th Graduation Ceremony of Shri Ramdeobaba College of Engineering and Management, Nagpur (RCOEM) at Ramdeobaba Campus, Katol Road, Nagpur.
Dr. Manali Kshirsagar, Vice-Chancellor, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, was the Guest of Honor. Shri Rajendra Purohit, General Secretary, RCOEM, Dr. S. S. Mantha, Chancellor, Ramdeobaba University (RBU), Dr. Manoj Daigavane, Joint Director, Directorate of Technical Education (DTE), Dr. Rajesh Pande, Vice-Chancellor, RBU, Dr. Manoj B. Chandak, Principal, RCOEM, Dr. Abhijeet Agashe, Controller of Examinations, Dr. Sanjay Bodkhe, Registrar; Deans and Chairmen of Boards of Studies of various departments were prominently present on the dais. The glittering ceremony commenced with sacred Vedic chanting, followed by the National Anthem followed by Rajyageet and Vidyapeeth Geet setting a solemn and inspiring tone for the occasion.
In his presidential address, Shri Satyanarayan Nuwal encouraged the graduates to strive for success in every sphere of life and become active contributors to the progress of the nation. He stated that there are immense opportunities and possibilities ahead for the young generation. He emphasized that good conduct and character are of utmost importance, and one must always remain aware and responsible in one’s actions and thoughts. Referring to the present times, he noted that challenges have increased, and therefore it is essential for students to stay updated with knowledge, technology, and changing global trends. He also assured that Shri Ramdeobaba College of Engineering and Management will always extend full support to its students in their academic and professional journeys. Highlighting institutional progress, he stated that the university has established a state-of-the-art NVIDIA centre equipped with DGX B200 servers and edge-computing devices, and is now a Google Cloud Certified Digital Campus—reflecting its commitment to future-ready education.
In her address, RTMNU Vice-Chancellor Dr. Manali Kshirsagar challenged the graduating batch to carry their technical acumen far beyond the classroom, reminding them that true education is not measured by a degree but by the ability to face a broken world and ask how to fix it. Celebrating the unique contributions of every branch of engineering and management, she underscored that integrity and ethics must always take precedence over mere efficiency in both professional and personal life. Acknowledging that life, much like a complex engineering system, is non-linear and riddled with inevitable bugs, she urged graduates to embrace setbacks not as failures but as opportunities to repair, reinvent, and rebuild – always armed with a Plan-B. With wit, warmth, and wisdom, Dr. Kshirsagar inspired graduates to remain focused, adaptable, and forever committed to lifelong learning – always evolving, always in beta mode.
The graduates were presented silver and gold medals for their academic excellence, at the hands of the dignitaries. The prestigious Ramdeobaba Medal for Excellence in Academics was awarded to Ms. Anushka Shukla of Computer Science and Engineering (2024 batch) and Ms. Shravani Nandgaonkar of Biomedical Engineering branch (2025 batch). Additionally, a total of 72 students from various branches were felicitated and awarded gold medals and silver medals for their academic achievement. Degree certificates were awarded to 2600 graduates from 2024 and 2025 batches including students from 12 undergraduate engineering programs as well as postgraduate programs such as M.Tech, MBA, MCA and Ph.D.
Shri. Kailashchand Agrawal, Secretary, Adv. Pradip Agrawal, Shri. Dinesh Agrawal, Preeti Agrawal, Sanjay Agrawal, Ramswaroop Sarda, Gopal Gupta, Pradip Govindlal Agrawal, Rajesh Sanghani, Aditya Bhatiya, Abdul Nazir Sheikh (DTE) were prominently present along with faculty members and numerous proud parents accompanying their graduating wards.
Dr. Prachi Saoji, Dr. Priti Mangrulkar and Prof. Jasleen Kaur Rihan conducted the proceedings of the ceremony. The ceremony concluded with the national anthem. The graduating students marked the joyful moment with a ceremonial hat toss, symbolizing the successful completion of their academic journey filled with learning, growth, and self-development.
उत्कृष्टतेचा ध्यास घ्या, मूल्ये जपा –श्री. सत्यनारायण नुवाल
उत्कृष्टतेचा ध्यास घ्या, मूल्ये जपा आणि राष्ट्राच्या भविष्याची घडण घडवा,” असे आवाहन पद्मश्री पुरस्कार विजेते व आरसीओईएमच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्री. सत्यनारायण नुवाल यांनी केले. ते श्रीरामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (RCOEM), नागपूर येथे आयोजित ५ व्या पदवीदान समारंभात बोलत होते. हा समारंभ रामदेवबाबा कॅम्पस, काटोल रोड, नागपूर येथे उत्साहात पार पडला.या समारंभाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी श्री राजेंद्र पुरोहित, महासचिव, RCOEM, डॉ. एस. एस. मंथा, कुलाधिपती, रामदेवबाबा विद्यापीठ), डॉ. मनोज डायगव्हाणे, सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय), डॉ. राजेश पांडे ,कुलगुरू, RBU, डॉ. मनोज बी. चांडक ,प्राचार्य, RCOEM, डॉ. अभिजित अगाशे, परीक्षा नियंत्रक, डॉ. संजय बोडखे (कुलसचिव) तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता व अभ्यास मंडळाचे अध्यक्ष मंचावर प्रमुख उपस्थित होते.
या भव्य समारंभाची सुरुवात वैदिक मंत्रोच्चारांनी झाली. त्यानंतर राष्ट्रीय गीत, राज्यगीत आणि विद्यापीठ गीत सादर करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण झाले.अध्यक्षीय भाषणात श्री सत्यनारायण नुवाल यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आणि राष्ट्राच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, आजच्या तरुणांसमोर अपरंपार संधी आणि शक्यता उपलब्ध आहेत. परंतु त्यासाठी चांगले आचरण आणि चारित्र्य अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपल्या आचार-विचारांबाबत सजग आणि जबाबदार राहिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. आजच्या बदलत्या काळात आव्हाने वाढत आहेत, त्यामुळे नवीन ज्ञान, तंत्रज्ञान आणि जागतिक घडामोडींशी अद्ययावत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच रामदेवबाबा कॉलेज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासात सदैव पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संस्थेच्या प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, विद्यापीठात DGX B200 सर्व्हर्स आणि एज-कंप्युटिंग उपकरणांनी सुसज्ज अत्याधुनिक NVIDIA केंद्र स्थापन करण्यात आले आहे तसेच कॅम्पसला Google Cloud Certified Digital Campus म्हणून मान्यता मिळाली आहे, जे भविष्याभिमुख शिक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. मनाली क्षीरसागर यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता आपले तांत्रिक ज्ञान समाजाच्या व्यापक हितासाठी वापरण्याचे आवाहन केले. खरे शिक्षण हे केवळ पदवीने मोजले जात नाही, तर समाजातील समस्यांकडे पाहून त्यांचे निराकरण करण्याची वृत्ती विकसित करण्यात त्याचे मोल असते, असे त्यांनी सांगितले. अभियांत्रिकी व व्यवस्थापनाच्या प्रत्येक शाखेचे समाजातील महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी नैतिकता आणि प्रामाणिकता या कोणत्याही यशस्वी जीवनाच्या मूलभूत मूल्ये आहेत, असे स्पष्ट केले. जीवन हे एखाद्या जटिल अभियांत्रिकी प्रणालीप्रमाणे रेषीय नसते आणि त्यात अनेक ‘बग्स’ येतात, परंतु त्या अडचणींना अपयश न मानता त्यातून शिकून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी नेहमी फोकस ठेवून, परिस्थितीनुसार जुळवून घेत आणि सातत्याने शिकत राहावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
या समारंभात शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी विद्यार्थ्यांना सुवर्ण व रौप्य पदकांनी सन्मानित करण्यात आले. रामदेवबाबा उत्कृष्टता पदक कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (2024) शाखेच्या कु. अनुष्का शुक्ला आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंग (2025) शाखेच्या कु. श्रावणी नांदगावकर यांना प्रदान करण्यात आले. याशिवाय विविध शाखांतील एकूण ७२ विद्यार्थ्यांना सुवर्ण व रौप्य पदकांनी गौरविण्यात आले. २०२४ व २०२५ च्या बॅचमधील एकूण २६०० पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यात १२ पदवीपूर्व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसह एम.टेक., एमबीए., एमसीए. आणि पीएच.डी. या पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. या प्रसंगी श्री कैलाशचंद अग्रवाल, अॅड. प्रदीप अग्रवाल, श्री दिनेश अग्रवाल, प्रीती अग्रवाल, संजय अग्रवाल, रामस्वरूप सरडा, गोपाल गुप्ता, प्रदीप गोविंदलाल अग्रवाल, राजेश संगाणी, आदित्य भाटिया, अब्दुल नझीर शेख (DTE) यांच्यासह प्राध्यापकवर्ग आणि आपल्या पदवीधर विद्यार्थ्यांसह उपस्थित असलेले असंख्य अभिमानी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. प्राची साओजी, डॉ. प्रीती मंगरुळकर आणि प्रा. जसलीन कौर रिहान यांनी केले. शेवटी राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. पदवीधर विद्यार्थ्यांनी सेरेमोनियल हॅट टॉस करून आपल्या शिक्षणप्रवासातील यशाचा आनंद साजरा केला. हा क्षण त्यांच्या शिकण्याच्या, प्रगतीच्या आणि आत्मविकासाच्या प्रवासाचा अभिमानास्पद टप्पा ठरला.
“उत्कृष्टता का लक्ष्य रखें, मूल्यों को अपनाएं” – श्री सत्यनारायण नुवाल
उत्कृष्टता का लक्ष्य रखें, मूल्यों को अपनाएं और राष्ट्र के भविष्य का निर्माण करें,” ऐसा आह्वान पद्मश्री पुरस्कार विजेता एवं आरसीओईएम के प्रबंधन मंडल के अध्यक्ष श्री सत्यनारायण नुवाल ने किया। वे नागपुर स्थित श्रीरामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड मैनेजमेंट (RCOEM) में आयोजित 5वें दीक्षांत समारोह में बोल रहे थे। यह समारोह रामदेवबाबा कैंपस, काटोल रोड, नागपुर में उत्साहपूर्वक संपन्न हुआ।
इस समारोह में राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय की कुलगुरु डॉ. मनाली क्षीरसागर मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थीं। इस अवसर पर श्री राजेंद्र पुरोहित (महासचिव, RCOEM), डॉ. एस. एस. मंथा (कुलाधिपति, रामदेवबाबा विश्वविद्यालय), डॉ. मनोज डायगव्हाणे (सहसंचालक, तकनीकी शिक्षा संचालनालय), डॉ. राजेश पांडे (कुलगुरु, RBU), डॉ. मनोज बी. चांडक (प्राचार्य, RCOEM), डॉ. अभिजित अगाशे (परीक्षा नियंत्रक), डॉ. संजय बोडखे (कुलसचिव) तथा विभिन्न विभागों के अधिष्ठाता और बोर्ड ऑफ स्टडीज के अध्यक्ष मंच पर उपस्थित थे।
समारोह की शुरुआत वैदिक मंत्रोच्चार से हुई। इसके बाद राष्ट्रगीत, राज्य गीत और विश्वविद्यालय गीत प्रस्तुत किए गए, जिससे वातावरण प्रेरणादायक और उत्साहपूर्ण बन गया।
अपने अध्यक्षीय भाषण में श्री नुवाल ने विद्यार्थियों से जीवन के हर क्षेत्र में सफलता प्राप्त करने हेतु निरंतर प्रयासरत रहने और राष्ट्र की प्रगति में सक्रिय भागीदारी निभाने का आग्रह किया। उन्होंने कहा कि आज के युवाओं के सामने अपार अवसर हैं, लेकिन सफलता के लिए अच्छा आचरण और मजबूत चरित्र अत्यंत आवश्यक है। बदलते समय के साथ नई तकनीक, ज्ञान और वैश्विक घटनाओं से अद्यतन रहना जरूरी है। उन्होंने यह भी विश्वास व्यक्त किया कि रामदेवबाबा कॉलेज विद्यार्थियों के शैक्षणिक और व्यावसायिक विकास में सदैव सहयोग करेगा।
संस्थान की प्रगति का उल्लेख करते हुए उन्होंने बताया कि विश्वविद्यालय में DGX B200 सर्वर्स और एज- कंप्यूटिंग उपकरणों से सुसज्जित अत्याधुनिक NVIDIA केंद्र स्थापित किया गया है। साथ ही, कैंपस को Google Cloud Certified Digital Campus का दर्जा प्राप्त हुआ है, जो भविष्य उन्मुख शिक्षा की दिशा में महत्वपूर्ण कदम है।
अपने मार्गदर्शन भाषण में डॉ. मनाली क्षीरसागर ने विद्यार्थियों को केवल डिग्री तक सीमित न रहकर अपने तकनीकी ज्ञान का उपयोग समाज के व्यापक हित में करने की सलाह दी। उन्होंने कहा कि सच्ची शिक्षा केवल डिग्री से नहीं मापी जाती, बल्कि समाज की समस्याओं को समझकर उनके समाधान की क्षमता विकसित करने में उसका महत्व है। उन्होंने नैतिकता और ईमानदारी को सफल जीवन के मूल आधार बताया।
उन्होंने जीवन की तुलना एक जटिल इंजीनियरिंग प्रणाली से करते हुए कहा कि इसमें कई “बग्स” आते हैं, लेकिन उन्हें असफलता न मानकर उनसे सीखकर आगे बढ़ना चाहिए। विद्यार्थियों को हमेशा फोकस बनाए रखते हुए परिस्थितियों के अनुसार खुद को ढालते रहना चाहिए और निरंतर सीखते रहना चाहिए।
समारोह में शैक्षणिक उत्कृष्टता के लिए विद्यार्थियों को स्वर्ण और रजत पदकों से सम्मानित किया गया। रामदेवबाबा उत्कृष्टता पदक कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग (2024) की कु. अनुष्का शुक्ला और बायोमेडिकल इंजीनियरिंग (2025) की कु. श्रावणी नांदगांवकर को प्रदान किया गया। इसके अलावा विभिन्न शाखाओं के कुल 72 विद्यार्थियों को भी सम्मानित किया गया।वर्ष 2024 और 2025 के लगभग 2600 विद्यार्थियों को डिग्री प्रदान की गई, जिसमें 12 स्नातक इंजीनियरिंग पाठ्यक्रमों के साथ-साथ एम.टेक., एमबीए, एमसीए और पीएच.डी. के विद्यार्थी शामिल थे।इस अवसर पर श्री कैलाशचंद अग्रवाल, एडवोकेट प्रदीप अग्रवाल, श्री दिनेश अग्रवाल, प्रीति अग्रवाल, संजय अग्रवाल, रामस्वरूप सरडा, गोपाल गुप्ता, प्रदीप गोविंदलाल अग्रवाल, राजेश संगानी, आदित्य भाटिया, अब्दुल नजीर शेख (DTE) सहित बड़ी संख्या में प्राध्यापक, विद्यार्थी और अभिभावक उपस्थित थे।
कार्यक्रम का संचालन डॉ. प्राची साओजी, डॉ. प्रीती मंगरुळकर और प्रो. जसलीन कौर रिहान ने किया। अंत में राष्ट्रीय गीत के साथ कार्यक्रम का समापन हुआ। विद्यार्थियों ने सेरेमोनियल हैट टॉस कर अपनी सफलता का जश्न मनाया, जो उनके शैक्षणिक और व्यक्तिगत विकास के सफर का एक गर्वपूर्ण क्षण बना।